इतिहास प्रश्नसंच भाग 2 :
1. पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात अतिशूरपणे दीर्घकाळ कोण लढले?
तात्या टोपे राणी लक्ष्मीबाई शिवाजी महाराज नानासाहेब पेशवे
उत्तर : तात्या टोपे
2. महात्मा गांधी राजकीय गुरु कोणाला मानत होते?
महादेव गोविंद रानडे लिओ टॉलस्टॉय दादाभाई नौरोजी गोपाळ कृष्ण गोखले
उत्तर : गोपाळ कृष्ण गोखले
3. कोणती युवती क्रांतीकारी युवती होती?
सरोजिनी नायडू प्रितीलता वडडेदार इंदिरा गांधी राणी लक्ष्मीबाई
उत्तर : प्रितीलता वडडेदार
4. संस्थानाचे विलीनिकरण कोणी केले?
पंडित नेहरू विनोबा भावे साने गुरुजी सरदार पटेल
उत्तर : सरदार पटेल
5. पुणे करार महात्मा गांधी व ----- यांच्यात झाला होता?
डॉ. आंबेडकर लॉर्ड आयर्विन बॅ. जिना पंडित नेहरू
उत्तर : डॉ. आंबेडकर
6. 'अभिनव भारत' या संघटनेची स्थापना कोणी केली?
स्वा.सावरकर बटूकेश्वर दत्त रासबिहारी घोष भुपेंद्रनाथ दत्त
उत्तर : स्वा.सावरकर
7. आझाद हिंद सेना कोणी स्थापन केली?
सुभाषचंद्र बोस रासबिहारी बोस कॅ. भोसले कर्नल धिल्लन
उत्तर : रासबिहारी बोस
8. झाशीचा दत्तक वारसा कोणी नामंजूर केला?
लॉर्ड कॅनिंग लॉर्ड डलहौसी लॉर्ड बेटिंग लॉर्ड मेयो
उत्तर : लॉर्ड डलहौसी
9. भारतात तार आणि सुधारीत टपालसेवा कोणी सुरू केली?
लॉर्ड डलहौसी लॉर्ड बेटिंग लॉर्ड रिपन लॉर्ड मेयो
उत्तर : लॉर्ड डलहौसी
10. वृत्तपत्रांवर बंदी घालणारा कायदा कोणत्या साली पारित झाला?
1 एप्रिल 1878 मार्च 1905 मार्च 1978 एप्रिल 1994
उत्तर : 1 एप्रिल 1878
11. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोण?
लॉर्ड रिपन लॉर्ड मॅकॉले लॉर्ड मेयो लॉर्ड विलीग्टन
उत्तर : लॉर्ड रिपन
12. भारतातील पहिला रेल्वेमार्ग खालीलपैकी कोणता?
मुंबई ते ठाणे मुंबई ते दिल्ली कल्याण ते ठाणे मुंबई ते पुणे
उत्तर : मुंबई ते ठाणे
13. 1857 च्या उठावातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती कोण?
मंगल पांडे तात्या टोपे कूंवरसिंह राणा कर्नल आयरे कूट
उत्तर : कूंवरसिंह राणा
14. जालियनवाला बाग कोठे आहे?
पटियाळा दिल्ली अमृतसर अलाहाबाद
उत्तर : अमृतसर
15. खिलाफत चळवळीचे अध्यक्ष कोण होते?
सर सय्यद अहमद खान मौलाना अली महंमद आगाखान महात्मा गांधी
उत्तर : महात्मा गांधी
16. त्रिपुरा येथील राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते?
नेताजी सुभाषचंद्र बोस जवाहरलाल नेहरू मोतीलाल नेहरू मौलाना आझाद
उत्तर : नेताजी सुभाषचंद्र बोस
17. मुस्लिम लीगची स्थापना कोणी केली?
नबाब सलीमुल्ला आगाखान बॅ. महंमद जीना मौलाना आझाद
उत्तर : नबाब सलीमुल्ला
18. मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचे बंड झाले?
सेनापती बापट बी.सी.दत्त मोहन रानडे पं. जवाहरलाल नेहरू
उत्तर : बी.सी.दत्त
19. 1857 चे स्वातंत्र्यसमर व मॅझिनीचे लेखक कोण?
स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर सच्छिंद्रनाथ सन्याल नानासाहेब पेशवे तात्या टोपे
उत्तर : स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर
20. 'बंदीजीवन' कोणी लिहिले?
सच्छिंद्रनाथ सन्याल बंकिमचंद्र चटर्जी व्योमेशचंद्र बॅनर्जी महात्मा गांधी
उत्तर : सच्छिंद्रनाथ सन्याल